'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 6 January 2011

एग्रोवन

मुंबईतल्या धबडग्यात, गर्दीच्या वेळी स्टेशनवरच्या बाकड्यावर बसून एक माणूस अगदी मन लावून पेपर वाचत होता. मला त्या माणसाबद्दल फारच आदर वाटला. जवळ जाऊन पाहिलं तर त्याच्या हातात 'एग्रोवन' दिसला.  अन् आदर एकदम दुणावला. एग्रोवन नावाचं कृषीदैनिक ही एक भन्नाट आयडिया. मी त्याच्या पायाचा दगड.  एग्रोवनच्या वर्षपूर्तीनिमित्त 'सकाळ'मध्ये मी एक लेख लिहिला होता...


कृपया फोटोवर क्लिक करा

No comments:

Post a Comment