'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 22 August 2011

आठवणी मृत्युंजयकाराच्या

मृत्युंजयकार शिवाजी सावंतांच्या काही राहून गेलेल्या गोष्टी आहेत. आठवणी आहेत.  त्यांच्या लेखनिकानं सांगितलेल्या. 'मटा'नं 'अविष्कार' पुरवणीत त्या छापल्या.


                                                             (कृपया फोटोवर क्लिक करा)



No comments:

Post a Comment