''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे
Wednesday 20 July 2011
।।श्री गणेश लीळा।।
तुम्ही लीळाचरित्र कधी वाचलंय का? नाही? मग मी लिहिलेलं 'ळ'च्या बाराखडीतलं श्री गणेश लीळा चरित्र वाचा. सकाळ पेपरनं एका दिवाळी विशेषांकात छापलं होतं.
No comments:
Post a Comment